राज्यातील लाखो अपंग त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित आहेत. राज्यातील लाखो अपंग त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित आहेत. या दुर्लक्षित घटकाला त्यांचे…
एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना राज्यातील आघाडी सरकार झुलवत ठेवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अवघ्या दोन महिन्यापूर्वी सोलापूर महापालिकेत रुजू झालेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराची सुरुवात प्रशासनाच्या ‘साफसफाई’ ने…
बांधकाम कामगारांची नोंदणी करून घ्यावी यासाठी वारंवार निवेदने देऊनही जिल्हाधिकारी त्याला सहकार्य करीत नसल्याची तक्रार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री…
वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत नद्यांचे वाढते प्रदूषण चिंताजनक असल्याने नद्यांच्या योग्य व्यवस्थापनेची गरज आहे, असे…
भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये सामान्यांऐवजी विकासकाचा विचार कसा केला जातो, याचे येऊ घातलेले सुधारीत धोरण उत्तम उदाहरण असल्याची चर्चा…