scorecardresearch

मायावतींनी अवघ्या एकाच वर्षात घर का सोडलं? काय आहे नेमकं कारण?

मायावतींनी अशा प्रकारे निवासस्थाने स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबद्दल बसपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले होते. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा…

ऑपरेशन लोट्स'अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने त्या दोन आमदारांना पक्षातून का काढलं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
MLAs suspended : ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने ‘त्या’ दोन आमदारांना पक्षातून का काढलं?

Two MLAs suspended For BJP : भाजपाने आपल्या दोन विद्यमान आमदारांची पक्षातून हकालपट्टी कशामुळे केली? इतकं गंभीर काय घडलं? याबाबत…

आसाममध्ये काँग्रेसची नवी खेळी, विधानसभा निवडणुकांआधी गौरव गोगोईंची प्रदेशाध्यक्षपदी निवड

गौरव गोगोई यांनी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाल्यानंतर…

तेजप्रताप यादव यांच्यामुळे लालूंचा पक्ष चक्रव्यूहात? बिहारच्या निवडणुकीवर काय होणार परिणाम? (फोटो सौजन्य पीटीआय)
तेजप्रताप यादव यांच्यामुळे लालूंचा पक्ष चक्रव्यूहात? बिहारच्या निवडणुकीवर काय होणार परिणाम?

Tej Pratap Yadav controversy : एकीकडे तेजस्वी यादव व लालूप्रसाद यादव हे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत असताना दुसरीकडे तेजप्रताप यादव…

ऑपरेशन सिंदूरनंतर बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानांना मिठी मारली असती, गृहमंत्री अमित शाह असं का म्हणाले?

अमित शाह यांनी यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात…

तेज प्रताप यांच्याबरोबर मालदीवमध्ये कोण होतं? चॅट्स व्हायरल, काय म्हणाले भाजपा नेते? प्रीमियम स्टोरी

तेज प्रताप यादव हे काही दिवसांपूर्वीच मालदीवला गेले होते. यासंदर्भातले त्यांचे चॅट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेज प्रताप…

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा; गुजरातच्या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Operation Sindoor : ‘त्या’ फोटोंकडे पाहून माझं रक्त खवळतं; पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi on Palhgam Attack : आमच्या बहिणींचे ‘सिंदूर’ पुसण्याचे धाडस करणाऱ्यांचा अंत निश्चित आहे, असा इशारा पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिला.

महाराष्ट्रातले ‘हे’ १५ जिल्हे वाऱ्यावर, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधींची कमतरता?

सध्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याव्यतिरिक्त ३३ बॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत, यामुळे एकूण संख्या ४२ इतकी झाली आहे.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये फूट, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि खासदार आगा रुहुल्ला यांच्यात वाद

श्रीनगरचे खासदार काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मात्र, शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या…

टीका टाळा, वाद ओढवून घेऊ नका; पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला

गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपा नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. त्या नेत्यांमध्ये मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा व…

पूंछमधील शाळेतील विद्यार्थ्यांचे राहुल गांधींनी केले सांत्वन; म्हणाले, या समस्येला तोंड देण्यासाठी एकच मार्ग…

विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी पूंछ येथे भेट दिली. २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारताच्या…

संबंधित बातम्या