राज्यात विविध प्रश्नांची राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. अशा गदारोळात वसईबद्दल आत्मीयता असणारे, पर्यावरणाबद्दल असलेले प्रेम आणि ते टिकविण्यासाठी धडपड…
सातारा जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवात तीव्र प्रकाश यंत्रणेवर(लेझर लाईट) पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या ‘लेझर लाईट’मुळे…
भारत फोर्जने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणी म्हणाले की, जागतिक पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तुलनेत कमी प्रभावित…
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत उपायोजना आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि टिमा या कारखानदारांच्या संघटनेची संयुक्त बैठक…
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.
पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या कासाडी नदीत गंभीर प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे असेच हे प्रदूषण सुरू राहील्यास भविष्यात…
वरिष्ठ वकील संजीव गोरवाडकर यांनी ‘माकप’चे हे प्रसिद्धीपत्रक सोमवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून…
वसईच्या पश्चिमेच्या भागात अर्नाळा, नवापूर, राजोडी असे विस्तीर्ण समुद्र किनारे लाभले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून समुद्रात तेलगळतीच्या घटनांमध्ये वाढ…