Page 3 of वीजेचे संकट News

महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरू केला, परंतु सोमवारी रात्री वीजेची मागणी वाढल्यास वीज खंडित होण्याचा धोका आहे.

मोफत विजेच्या आश्वासनांमुळे भविष्यात वीजपुरवठा कंपन्या कोलमडतील, असा इशारा ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला असला तरी राजकीय पक्ष त्यातून काही बोध…

चाकण एमआयडीसीमधील उच्च आणि लघुदाबाच्या सुमारे पाच हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.

अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाईत चक्क ग्रामपंचायतीकडूनच वीज चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे.

२०२२ साली, भारतात विजेची मागणी ८ टक्क्यांनी वाढली. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत विजेच्या मागणीचा हा वेग जवळपास दुप्पट आहे.

देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर वीजनिर्मितीसाठी आयात केलेल्या कोळशाचा वापर करण्यात आला.

महावितरणचा प्रशासकीय खर्च वाढत असून पूर्वी वीजखरेदी खर्च ८० टक्के व उर्वरित खर्च २० टक्के हे प्रमाण होते.

महानिर्मिती आणि महापारेषणनंतर महावितरण कंपनीनेही आयोगापुढे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे

पाकिस्तानात वीजेच्या उपलब्धतेबाबत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असतांना सोमवारी सकाळी जवळपास संपुर्ण पाकिस्तानातील वीज प्रवाह खंडीत झाला होता.

जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान वेगवेगळय़ा भागांमध्ये १२ तास वीज पुरविण्यात आली होती.

संप कालावधीत पुणे शहरामध्ये प्रामुख्याने सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी या परिसरात पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीजचोरीच्या संशयावरून उरुळी कांचन भागातील एका पेट्रोल पंपावर महावितरणच्या भरारी पथकाने छापा घातला.