
स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मुले, ग्रामीण व शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत मुले, वेश्या, तमाशा कलावंत, देवदासी महिला यांची मुले
त्या नेत्ररोगतज्ज्ञ, आपलं कर्मगाव निवडलं ते मेळघाट. पती डॉ.आशीष सातव यांच्यासह आदिवासी रुग्णाची सेवा करण्यात आयुष्य घालवणाऱ्या.
‘‘आज १५०-२०० विद्यार्थी ‘निवांत’वर आहेत. त्यांना जगण्याची उभारी देताना समाजव्यवस्थेशी लढावं लागलं. तो लढा नव्हता ते महायुद्धच होतं.
माझा आग्रह आहे, की सुधारणा ही ‘आतून’ व्हायला हवी. आज धर्माचा पगडा एवढा आहे की, किती तरी ख्रिश्चन स्त्रिया मला…
तृतीयपंथीय, समलैंगिक, वेश्या किंवा महिला कैदी यांच्या वाटय़ाला सातत्यानं हेटाळणीच आली आहे. जनप्रवाहातील एक घटक म्हणून त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना…
देवदासींच्या विवाहासाठी, त्यांची ‘जट’ कापण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या, देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तसेच तृतीयपंथीयांसाठी काम करीत त्यांना देशातली…
रायगड जिल्ह्य़ात पहिली घरठाणाची चळवळ उभारून पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे करणाऱ्या, ज्यांचा नंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख…
स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या, अडाणी, अशिक्षित, दरिद्री ग्रामीण शेतकरी आणि तळागाळातल्या लोकांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी १९७७…
एचआयव्हीसोबत जगणारे आणि त्याची जोखीम असलेले लोक म्हणजे पॉझिटिव्ह माणसं, वेश्या, तृतीयपंथी आणि समिलगी व्यक्ती! यांच्याबद्दल समाजात असलेली भीती, गरसमज…
आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरातील मुलांना न्यूनगंडातून बाहेर काढून आत्मविश्वास देण्याच्या भावनेतून, मुलांच्याच सहकार्याने सुरू केलेल्या ‘गंमतशाळा’ची संख्या आता १२ झाली आहे. तर…
विकास म्हणजे भ्रष्टाचारासाठी कुरण असाच समज राजकारणी लोकांचा तर आहेच, पण अधिकारी व इतर सरकारी कर्मचारी यांचाही झाला आहे. असे…
नाशिक शहरातील एक स्त्री. आपलं घरदार-नोकरी सोडून नर्मदा परिसरातल्या खेडय़ातल्या मुलांना शिकवण्यासाठी आली. २००९ मध्ये लेपा गावात सुरू झाला पहिला…
एकदा वेडाचा शिक्का लागला की ती व्यक्ती कधीही समाजात मोकळेपणाने, ताठ मानेने वावरू शकत नाही. अगदी पूर्ण बरी झाली तरीही.…
अपंगत्व हे शरीराला आलेले असते, पण अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वास भरला, त्यांना आधार दिला तर हे अपंगत्व मानसिक पातळीवर जात नाही.…
‘‘सत्तराव्या वर्षी कोड आलं ते तेवढं बरं करून द्या, मला मरताना कोड नको आहे, असं म्हणणारे आजोबा भेटतात, तेव्हा अगतिक…
आम्ही ‘रोहयो’ (रोजगार हमी योजना) गावागावातून राबवून घेत होतो आणि त्याचे परिणामही दिसू लागले. पहिल्या वर्षी ज्यांनी मजुरी रक्कम फक्त…
गावातून मुंबई-पुण्याला पळून आलेली अनेक मुलं आश्रय घेतात ती रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचं जगणं समजवून घेणारी अमीता. त्यातल्या…
कष्टकरी महिलेलाही अगदी कमीतकमी रकमेची बचत करता यावी म्हणून सुरू झालेली माणदेशी महिला बँक. चेतना गाला सिन्हा यांनी मुंबईहून थेट…
आदिवासींच्या वाडय़ा-पाडय़ातून फिरत असताना, आदिवासींचे जगणे समजून घेताना त्यांना दिसले ते सरकारी व नागरी व्यवस्थेने या आदिवासींसमोर उभे केलेले अडचणींचे…