भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी आपण सत्तेत आलो आहोत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यावर दया केली जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
भारतातील इतर मागासवर्गीयांमधील (ओबीसी) वंचित घटकांना आरक्षणाचे अधिकचे लाभ मिळावेत, यासाठी दहा वर्षांपूर्वी ओबीसींतर्गत उपवर्गीकरण करण्याचा विचार केंद्र सरकारने केला.
आत्महत्या ही आत्महत्याच असते. सेलिब्रिटींची वेगळी आणि सामान्य माणसाची वेगळी असा भेद त्यात नसतो. दोघांचीही आत्महत्या नैराश्येतूनच होते. प्रत्येकाची कारणे…