बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…
पॅरिस करारातील उद्दिष्टांनाही धक्का देणाऱ्या वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘भू-अभियांत्रिकी’ ही पर्यायात्मक पण वादग्रस्त संकल्पना पुढे येते आहे.…
यापुढच्या काळात कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा सर्वच उद्योगांत अधिकाधिक अवलंब होणे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाच्या कौशल्यक्षमता जितक्या आजमावल्या जात आहेत, तितकेच…