scorecardresearch

वाढीव एफएसआयची अधिसूचना जारी

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना लागू करण्यात आलेल्या अडीच वाढीव चटई निर्देशांकाची (एफएसआय) अधिसूचना प्रसिद्ध होईल की…

राज्यपाल-सरकार संघर्षांची ठिणगी

सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने राज्यांचे राज्यपाल बदलल्यापासून काँग्रेसशासित राज्यांत अटळ समजला जाणारा राज्यपाल-राज्य सरकार संघर्ष महाराष्ट्रात सुरू झाला आहे.

नवी मुंबईतील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

मोडकळीस आलेल्या ८१ इमारतींना वाढीव चटई निर्देशांक, ४७ हजार झोपडय़ांच्या पुनर्विकासासाठी एसआरए योजना, २० हजार प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम…

सरकारच्या माहितीपुस्तिकेत सबकुछ मुख्यमंत्रीच

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णय क्षमतेवर सातत्याने प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाते. परंतु सरकारी खर्चाने त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले…

वीजटंचाईस केंद्र सरकार जबाबदार -मुख्यमंत्री

निवडणुकीच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या संकटाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारवर फोडले.

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या उमेदवारीचा प्रस्ताव रोखला

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ऊर्जा, वित्त आणि जलसंपदा खात्यांचे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना पश्चिम नागपूरमधून विधानसभेची उमेदवारी…

राष्ट्रवादीच्या काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज- मुख्यमंत्री

आघाडीतील जागावाटपावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसविरोधी वाटू लागल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत

मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात आश्वासनापेक्षा उपेक्षा वाटय़ाला

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौर्यात टोल रद्द होण्याबाबत ठोस विधान केले जाईल ही अपेक्षा फोल ठरली. उलट टोलप्रति कर्तव्याची…

एक्झिबिशन सेंटरच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त नाही

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाचा बार उडवून देणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नवी मुंबईतील सिडकोच्या एक्झिबिशन…

वन प्रशिक्षण केंद्रास वन अकादमीचा दर्जा देणार- मुख्यमंत्री

वनविभागाच्या चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण केंद्रास वन अकादमीचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या