scorecardresearch

विकासात गुजरातपेक्षा महाराष्ट्रच अग्रेसर

नरेंद्र मोदी यांनी तेरा वर्षे सहकारी मंत्री, आमदार-खासदारांना विश्वासात न घेता केवळ एकाधिकारशाहीने गुजरातमध्ये कारभार केला आणि त्यातून गुजरातचे मॉडेल…

नियोजन आयोग मोडीत काढण्याची किंमत देशाला मोजावी लागेल – मुख्यमंत्री

नियोजन आयोगच मोडीत काढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी टीका केली.

विलासराव देशमुखांचे स्मारक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री

राज्याच्या इतिहासातील राजकीय व वित्तीय दृष्टीने कसोटीच्या कालखंडात विलासराव देशमुख यांनी राज्याला भक्कम नेतृत्व दिले.

महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेलची चर्चा झाली, पण महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे असून, महाराष्ट्र सदैव प्रथम क्रमांकाचे राज्य राहावे यासाठी आघाडी…

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी निवडणुकीच्या प्रचारात

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सांगली दौऱ्यावर येत असताना निवडणुकीच्या मदानात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण…

राज्यात एलबीटी कायमच!

स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) कोणताही ठोस पर्याय मिळत नसल्यामुळे महापालिकांसाठी हीच कर प्रणाली चालू ठेवण्यात येणार आहे.

‘राष्ट्रकुल’ पदक विजेत्यांना राज्य सरकारची घसघशीत भेट!

महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राला उल्हासित करणारा निर्णय घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ…

वैयक्तिक कामांना चाप लावल्यानेच फाइल्स अडवल्याची ओरड – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतल्यानेच रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु, कोणाच्याही वैयक्तिक लाभाचे निर्णय आपण घेतले नाहीत. उलट त्याला…

बदल्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय मार्गी लावा, अशा निवडणूक आयोगाकडून सूचना आल्यानंतर सध्या…

विटावा- ठाणे स्थानक पादचारी पूल मार्गी

ठाणे शहराचे नवी मुंबईकडचे प्रवेशद्वार असणाऱ्या विटावा गावातील रहिवाशांना थेट रेल्वे स्थानकात आणून सोडणारा पादचारी पूल अखेर मार्गी लागला आहे.…

अटी-शर्तीसह जागा वाटप नाहीच!

महाराष्ट्रात सेना-भाजप सरकारचा अनुभव घेतल्यानंतर जनतेने सलग तीन वेळा काँग्रेस आघाडी शासनावर विश्वास टाकला. या विश्वासाला तडा जाऊ देता कामा…

रुसवा आणि स्तुतिसुमनेही

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले.

संबंधित बातम्या