प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीतही देशात अग्रस्थानी येण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई…
राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात सध्या धूळ, घाण, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दीड महिन्यापासून…