केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…
स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा…
कोकणवासीयांसाठी एका अतिजलद रेल्वेगाडीला कायमस्वरूपी तीन शयनयान डबे जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या गाडीमुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.