हवामानशास्त्र विभागातर्फे मान्सूनच्या पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर झाला असून, त्यानुसार शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक…
गेले वर्षभर दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या राज्यातील जनतेला मान्सूनच्या सलामीने सुखद दिलासा दिला आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १००…
रविवारपासून मुंबई, ठाण्यासह पाच जिल्ह्य़ांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात तरी चांगली झाली आहे. यंदा पाऊस…
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.