भाजपाच्या हिंदुत्वाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी जातीनिहाय जनगणना आणि ओबीसींना कुरवाळण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या कमंडल राजकारणाला पुन्हा…
पाच वर्षांचा हिशोब मागणाऱ्या राजस्थानच्या मतदारांसमोर काँग्रेसला पुन्हा संधी द्यायची की, परंपरेप्रमाणे विरोधकांना सत्तेत आणायचे हा मोठा पेच उभा राहिला…