
देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉईन्ट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…
नारायण राणे यांनी मंगळवारी (१२ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राजनाथ सिंग यांच्यावर…
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून घसघशीत फरकाने विजय मिळवण्यासाठी एक व्यवस्थापन समितीच स्थापन केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.
Agneepath Recruitment Scheme: संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली
भाजपाकडून राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील उमेदवाराची निवड आणि पूर्वनियोजनाची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आलीय.
भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही.
“कोट्याधीश घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन ए. पी. जे. अब्दुल…
मंगळवारी जलावतरण करण्यात आलेल्या उदयगिरी या स्टेल्थ फ्रिगेट तर सुरत या स्टेल्थ विनाशिकेची निर्मिती या अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात भारतीय नौदलाच्या P8I विमानातून उड्डाण केलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते माझगाव गोदीमध्ये पहिल्यांदाच दोन युद्धनौकांचे जलावतरण होणार आहे
९ मार्च रोजी भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळलं, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांनी सादर केलं निवेदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला…
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका नौदल सेवेत दाखल झाली.
कंपन्यांपुढे उत्पादन क्षमता, गुणवत्ता वाढवण्याचे लक्ष्य. संरक्षण सिद्धतेत स्वावलंब होण्यासाठी पावले उचलण्याचे कंपन्यांना पंतप्रधानांनी केले आवाहन
लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ‘तवांग’कडे जाणाऱ्या ‘सेला पास’च्या ठिकाणी बांधले जात आहे बोगदे, यामुळे तवांगशी हिवाळ्यातही संपर्क ठेवणे शक्य होणार
महात्मा गांधींऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचे राष्ट्रपिता करण्याबाबत ओवैसींनी केलेल्या वक्तव्यावर रणजीत सावरकर यांनी भूमिका मांडली आहे.
राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानामुळे सावरकरांनी दाखल केलेल्या याचिका आणि महात्मा गांधीजींचा सल्ला यावरून चर्चा सुरू झाली आहे.
स्वातंत्र्य संग्रामातील सावरकरांच्या योगदानाला काही लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.