scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हॅलो.. जयभीम, जय महाराष्ट्र ..बोला!

मधुमेहाचा आजार अंगावर वागवत, जेवणा-खाण्याची वेळेची, झोपेची, विश्रांतीची काही तमा नाही. ते पँथरचे फिरणे आजही सुरू आहे. फरक एवढाच, सिद्धार्थ…

मी लालू, तर राज ठाकरे हे आघाडीचा भालू- आठवले

आठवले महाराष्ट्रातील लालू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मी मात्र त्यांना ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे भालू असे म्हणणार नाही, असे सांगत…

महायुतीत मनसे नको – आठवले

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामावून घेण्याची आवश्यकता नाही, असे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.

हितसंबंधांचे पक्षांतर..

दलित नेतृत्वाबद्दल असलेल्या काँग्रेसच्या उदासीनतेमुळे रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासारखे नेते भाजपची पाठराखण करताना दिसत आहेत. मुस्लीम मतांची संभाव्य तूट…

आंबेडकर चळवळ राजकीय पक्षांच्या दावणीला

आंबेडकर चळवळीला काही जणांनी राजकीय पक्षांच्या दारामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. महानिर्वाण दिनी (६ डीसेंबर) एकदाही आंबेडकर स्मारकासमोर

आघाडी सरकारने देशाचा सत्यानाश केला – रामदास आठवले

आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढली. त्यांच्या सरकारने देशाचा सत्यानाश केला आहे. त्यामुळे आता त्यांची सत्ता येणार नाही.

पवारांबाबत आघाडीच्या भूमिकेशी सहमती -आठवले

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी करून ते आघाडीत सहभागी झाले तर

रामदास आठवले यांची उमेदवारी ; डॉ. आंबेडकर, मुखर्जी अन् मुंडे!

काँग्रेसने दगाफटका करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता, मात्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकर यांना सन्मानपूर्वक…

संबंधित बातम्या