Page 13 of वाचकांच्या प्रतिक्रिया News
गृहनिर्माण नियामक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मार्गी लावला
देशाच्या राजकारणाच्या पटलावर आपल्या दंडात बेटकुळ्या किती हे दाखविण्याचाच प्रयत्न असतो.
खुनी, दरोडेखोर, लाचखोर, बलात्कारी यांनी देश सोडण्याची मागणी एकाही नेत्याने केलेली नाही.
गुंतवणूक केवळ स्थिर परतावा देणारी व सुरक्षितच नव्हे तर सर्वोच्च तरलता (लिक्विडिटी) असणारीही आहे.
‘लोकसत्ता’च्या १५ नोव्हेंबरच्या अंकातील काही वृत्ते उद्धृत केली आहेत.
टिपू मारला गेल्यावर त्याच्याकडील मौल्यवान वस्तू इंग्रज अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.
मुंबईतील नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराची बातमी (१९ सप्टें.) वाचली. त्याबद्दल घोटाळेबहाद्दरांचे अभिनंदन! कारण, आता इथल्या जनतेने या कोटय़वधी रुपयांच्या उधळपट्टीचे मोजमाप…
‘लोकरंग’मधील सिंहस्थ आणि कुंभमेळा यांच्याशी संबंधित लेख वाचले.
शेतकरी नेते शरद जोशी यांचे नाव जर घेतले नाही, तर जोशींचे भक्तगण म्हणतात का घेतले नाही.
गरज आहे ती राजकीय विचाराच्या नव्या मांडणीची. यातूनच भविष्याची दिशा ठरेल.
‘वास्तुरंग’मधील ‘जाती-धर्मावरून सहकारी संस्थेचे सभासदत्व नाकारणे सहकारी तत्त्वाविरुद्ध’ हा नंदकुमार रेगे यांच्या (८ ऑगस्ट) लेखामधील दिलेल्या उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या…