आकारण्यात येणाऱ्या अवाजवी शुल्काला सर्वच स्तरांतून विरोध होत असतानाही आतापर्यंत शासनाने घेतलेल्या तीन विभागांच्या भरतीमधून सुमारे २६५ कोटी रुपयांचे शुल्क…
तीन विभागांच्या भरतीमधून जवळपास २६५ कोटींचे शुल्क जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शासनाने अशा शुल्काच्या माध्यमातून सामान्य विद्यार्थ्यांची लूट मांडल्याचा…
शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य…
कोतवाल पदासाठी जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू आहे. यापदासाठीही परीक्षा शुल्क आकारण्यात येत असून यावर कळस म्हणजे अर्जासाठीदेखील सर्वसामान्य उमेदवारांना पैसे…
महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणार्या महा-आयटी (एमआयटीसी) म्हणजे म्हणजेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे.