मुसळधार पावसामुळे भातसा नदी पुलावरील डांबरी रस्त्याचे थर वाहून गेल्याने बंद झालेला शहापूरजवळील पूल, आवश्यक दुरुस्तीनंतर दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात…
शहापूर-सापगावजवळील भातसा नदीवरील सर्वाधिक वर्दळीचा पूल दुरवस्थेमुळे पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी बंद केल्याने शंभरहून अधिक गावांतील नागरिकांची कोंडी झाली.
पिसे येथील पंपिंग स्टेशनच्या नदीपात्रात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होऊन ठाणे महापालिकेला कमी पाणीपुरवठा…
शनिवारी सायंकाळ ते रविवारी दुपारपर्यंत विश्रांती न घेता पाऊस कोसळला. पावसाच्या तडाख्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने पिकांच्या नुकसानीत…