Sameer Wankhede: आर्यन खानच्या नेटफ्लिक्सवरील मालिकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला त्यांचा मानहानीचा खटला फेटाळल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मलिक यांनी वानखेडे कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी करून न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केल्याचा दावा ज्ञानदेव यांनी या याचिकेद्वारे केला होता.
क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन याची सुटका करण्यासाठी वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोप आहे.…