अधिकाराचे विकेंद्रीकरण हे लोकशाहीतील मूलभूत तत्त्व. तथापि आम्ही किती खरे लोकशाहीवादी याचा वारंवार पुनरुच्चार करणारे या तत्त्वाला पायदळी तुडवत असतात याची…
‘वक्फ’च्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यास विरोध करणारे अशा दोघांचेही दावे अतिशयोक्तीपूर्ण होते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी…
‘गिरगावचा साहित्य संघ मराठी राहणार का?’ असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात विचारला. त्यास पार्श्वभूमी आहे ती संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची.
वैष्णोदेवी यात्रेकरूंचे तीन दिवसांपूर्वी गेलेले बळी किंवा चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाढत्या दुर्घटना हेही लवकरच विसरले जाईल; पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष सुरूच…