नवीन शहरात नागरिकाचे अस्तित्व वापरकर्ता, ग्राहक किंवा डेटाचा स्रोत एवढ्यापुरतेच मर्यादित राहते. हा दृष्टिकोन म्हणजे नव-उदारमतवादी शहरीकरणाचा परमोच्च बिंदू आहे.…
Smart Intelligent Village Maharashtra महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज’चे उदघाटन केले आहे.