पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गरिबांसाठी मोठी योजना आणली आहे. त्यानुसार दरिद्र्यरेषेखालील गरीब ग्राहकांना तब्बल…
वहिवाटीच्या रस्त्याच्या (पाणंद) दाव्यांमधील रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी आता ‘जिओ टॅग’सह छायाचित्र आणि…
फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने राज्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतरही ग्राहकांची फसवणूक सुरूच असल्याची टीका अभ्यासक विजय कुंभार यांनी केली. ‘महारेरा’चे निर्णय कागदावरच राहतात, तर विकसकांवर दंडात्मक…
मुंबई उच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी शहरातील रेस्टाॅरंट, हाॅटेलमध्ये तंबाखूविरहित हर्बल हुक्का देण्यास काही अडचण नाही. मात्र, तंबाखूजन्य हुक्का पार्लर…
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने घाईघाईत अभ्यास समिती गठीत केली आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही समिती…