मध्य प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांचा मुलगा अभिज्ञान पटेल याने एका जोडप्याला आणि पत्रकाराला मारहाण केली. हा प्रकार…
नीती आयोगाच्या अहवालानुसार, देशातील बहुआयामी गरिबी २०१३-१४ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २९.१७ टक्के होती.
आठव्या दिवशी जात पडताळणी समितीने त्यांचे वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला
मुंबईमधील तब्बल १३ हजार ४९५ घरांची मार्च २०२४ मध्ये विक्री झाली असून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला १०६६ कोटी रुपये महसूल…
राज्यातील दिव्यांगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याने अखेर तीस वर्षांनंतर दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अपंगाच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन केलेले राज्य सल्लागार मंडळ गेल्या चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत नसल्यावरून उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला…
हत्येच्या प्रकरणात शवविच्छेदन करताना निष्काळजीपणा आणि अनियमितता दाखविणे ठाणेस्थित डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे.
मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या नागरिकांना दिलासा देणारी अभय योजना राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये जाहीर केली.
समाजातील मानसिक आरोग्याच्या समस्येबद्दल असलेली उदासीनता आणि धोरणाच्या अभावावर देखील न्यायालयाने बोट ठेवले.
नागपूर – गोवा या शक्तिपीठ महामार्गाने हजारो एकर पिकाऊ जमीन उद्ध्वस्त होणार असल्याची भीती या मार्गावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने उद्या मंगळवारपासून इचलकरंजी येथे तीन दिवस शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
केंद्र सरकारच्या वित्तीय धोरणांमुळे राज्यात आर्थिक संकट निर्माण झालं असा आरोप केरळ सरकारने केला आहे. डिसेंबरमध्ये राज्य सरकारने केंद्राविरुद्ध सर्वोच्च…