“नागरिकांचा मतदारयादीमध्ये समावेश करण्याचा आणि बिगर-नागरिकांना मतदारयादीतून वगळण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेता येईल,” असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले.
“बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा (एसआयआर) मुद्दा हा मुख्यत्वे अविश्वासातून उद्भवला आहे,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले.
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील (एनसीआर) सर्व भटके श्वान हटवून त्यांना आश्रयस्थानी ठेवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासनाला दिले, यानंतर…