रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मधील टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने संपला. यानंतर गौतम गंभीरला…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंडकडून १० विकेटने पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.