‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग.
अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उच्च शिक्षणाची महिला विद्यापीठाच्या रूपाने केलेली उभारणी ही तर्कतीर्थांच्या लेखी स्त्रीस गृहकार्यातून समाज उभारणीच्या कार्यात प्रवृत्त…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे शिक्षण ज्या प्राज्ञपाठशाळा, वाई गुरुकुलात नारायणशास्त्री मराठे तथा स्वामी केवलानंद सरस्वती यांच्याकडे झाले, तिथेच आचार्य विनोबा भावे…