
हे चरित्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘महात्मा फुले स्मृतिशताब्दी वर्ष’ (१९९०) आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष’ (१९९१) असे दुहेरी…
इंडियन एज्युकेशन सोसायटी, दादर, मुंबई संस्थेने १९९१ मध्ये ‘प्रगत संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. यामार्फत त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांची ‘शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व…
मुंबई विद्यापीठाच्या ‘सेनापती बापट व्याख्यानमाले’त १९७६ ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दोन व्याख्याने दिली होती.
‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत’ हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा भाषणसंग्रह आहे. १९७२ मध्ये प्रकाशित हा ग्रंथ व्हीनस प्रकाशन या…
‘‘टिळकांच्या निष्ठेला अपवाद नाही. इतरांच्या लेखनात हे अपवाद मधूनमधून आढळतात. टिळकांच्या लेखांत लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही.
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१८६३ ते १९२६) यांनी मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषेचे व संस्कृतीचे ऐतिहासिक व्याकरण, जुन्या (प्राचीन) मराठी वाङ्मयाचा इतिहास,…
वैदिक संस्कृती म्हणजे केवळ प्राचीन संस्कृती नाही, तर वेदांपासून महात्मा गांधींपर्यंतच्या भारतीय संस्कृती विकासाचा आढावा घेणारा ग्रंथ म्हणून याचे असाधारण…
१९४६ मध्ये सत्यशोधक समाज, वाई या संस्थेच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव बाह्म समाज, वाई या संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने तर्कतीर्थ…
तत्कालीन नागपूर विद्यापीठाने १९४० मध्ये आपल्या ‘श्रीधर गणेश परांजपे व्याख्यानमाला’मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना व्याख्यानार्थ आमंत्रित केले होते. ती व्याख्याने या…
जडवादाचे विवेचन करीत या प्रबंधात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, मूर्तवस्तू हेच अनुभव आणि मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे.
सुधारक धर्मपंडितांनी महात्मा गांधींना अस्पृश्यता निवारण, हरिजन मंदिर प्रवेश इत्यादींसंबंधी धर्मशास्त्रीय आधार उपलब्ध करून दिले.
सर्व भारतीय धर्मेतिहास समन्वयवादी आहे; पण तो ऐतिहासिक लेखन पद्धतीच्या कसोटीवर वस्तुनिष्ठ ठरत नाही. याबाबतच्या अनेक जिज्ञासा तर्कतीर्थांनी या प्रबंधात…
त्र्यंबकेश्वर येथुन आषाढी वारीसाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूरमध्ये भाविक व वरुणराजाने स्वागत केले.
भारतात लवकरच असा काळ येईल, की ज्यांना आज इंग्रजी बोलण्याचा अभिमान वाटत आहे, त्यांना त्याची लाज वाटेल, असे भाकित केंद्रीय…
हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी सरपंच, उपसरपंचांची बैठक बोलावण्यात आली.
फुले कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या खानवडीमध्ये त्यांच्या विचारांचे स्मारक उभारण्यासाठी खानवडी ग्रामस्थ, पुणे जिल्हा परिषद, पेन्सिव्ह आर्किटेक्चर कंपनीने वंचित घटकांसाठी…
‘सुरक्षित वारी, अखंड सेवा’ या भावनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे पथक पालखीसमवेत २४ तास उपलब्ध
उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्यासाठी राज्यातील वाहनधारकांना १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कारवाई होणार असल्याचे परिवहन विभागाने…
आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.
कोकणातील १०५ गावांतील ४४९.९३ चौरस किमी क्षेत्रात १३ विकास केंद्रे अर्थात ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची…
कर्वे समाज सेवा संस्था आणि लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्वेक्षण.
देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला आता मुंबई महापालिका जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करू या, असा निर्धार शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ…