अभिजात साहित्याचे भाषांतर आणि साहित्याचे अभिजात भाषांतर अशा दोन्ही अंगांनी ‘भाषांतर’ प्रक्रिया व स्वरूप यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा एक शोधनिबंध…
मराठी साहित्य इतिहासाच्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक विचारप्रवाह नि साहित्यप्रकारांचे साहित्य निर्माण होऊन ते बहुआयामी बनले. यातही दलित साहित्य आणि आत्मकथांनी…
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ची विधिवत स्थापना करून मार्क्सवादाला भारतीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
महाराष्ट्र संस्कृतीत ग्रंथकार संमेलन, साहित्य संमेलन, कवी संमेलन अशा अनेक प्रकारच्या संमेलनांची परंपरा दिसून येते. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्था…
‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो,…
भारत सरकारच्या तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्रालयामार्फत अनेक आकाशवाणी केंद्रे महाराष्ट्रात चालविली जातात, त्यांपैकी काही केंद्रांमार्फत वार्षिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जात.