Page 28 of तापमान News

सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले…

शनिवारी शहरात १०.३ तर रविवारी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.

हिमालयीन भागातील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता…

गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील सांताक्रूझ येथील तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. यंदाच्या मोसमातील मुंबईतील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद

राज्यभरातील बहुतांशी शहरांच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे.

सामान्यत: डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरू हाेते व कडाक्याची थंडी वाढते. सध्या पारा घसरला नाही, पण गारठा मात्र…

उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळे राज्यातही अपेक्षित असलेले किमान तापमान घसरणे थांबले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमानामध्ये खूप फरक असल्याने संमिश्र तापमानाला सामोरे जावे लागत होते.

जगभरातील १३८ ‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींचा हा अभ्यास आहे.

ग्रीनलॅड देशातील बर्फ वितळण्याचा अभ्यास करण्यात आला असून याबाबत विविध अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे

तुम्हाला सध्या चिंताग्रस्त, तणावपूर्ण वाटत असेल आणि वारंवार चिडचिड होत असेल तर हादेखील वाढत्या तापमानाचा परिमाण आहे

भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता…