scorecardresearch

पारंपरिक नीतिशास्त्राचे आजच्या काळातील महत्त्व

मागच्या लेखात आपण यूपीएससीतील पेपर ३च्या अनुषंगाने पारंपरिक नीतिशास्त्राचे काय महत्त्व आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

पारंपरिक नीतिशास्त्राचे आजच्या काळातील महत्त्व

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१३ साली मुख्य परीक्षेमध्ये एथिक्स, इंटिग्रिटी अँड अॅप्टिटय़ुड या प्रश्नपत्रिकेचा अंतर्भाव केला. १२५ गुणांच्या दोन भागांमध्ये हा…

निबंधाची तयारी आणि नियोजन

विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, मागील लेखात निबंध या लेखन प्रकाराविषयी चर्चा केली होती. या लेखन प्रकाराचे स्वरूप, वैशिष्टय़े आणि त्यात नेमकेपणा व…

लक्ष्य- यूपीएससी: निबंधलेखन

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील निबंधाचा पेपर हा महत्त्वाचा तसेच अतिशय आव्हानात्मक असा घटक आहे. २०१३ पर्यंत दिलेल्या सहा विषयांपकी एक विषय…

मुख्य परीक्षेला भिडताना..

विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, सगळ्या गदारोळानंतर काही बदल करून अखेरीस यूपीएससी पूर्वपरीक्षा काल पार पडली.

यूपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सीसॅट पूर्वपरीक्षेचा वाद केंद्र सरकारने काढलेल्या तोडग्यानंतर थंडावला असतानाच बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव…

तुलनेचा नव्हे, संतुलनाचा प्रश्न!

गेल्या काही दिवसांत केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय नागरी सेवा परीक्षांनी सामान्य भारतीय नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इंग्रजीचा बागुलबुवा कशासाठी?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कल चाचणीवरून सध्या जो कमालीचा गोंधळ निर्माण केला जात आहे, तो जवळपास सर्वाच्या पुरेपूर लक्षात आला असेलच.

यूपीएससी परीक्षेच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय बैठकीची घोषणा

यूपीएससी परीक्षेच्या प्रश्नावरून टीकेच्या भडिमारामुळे आता केंद्र सरकारने याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे ठरवले असून, २४ ऑगस्टला होणारी पूर्व परीक्षा लांबणीवर…

यूपीएससी आंदोलन आत्मघातकीच

नागरी सेवा परीक्षेच्या प्राथमिक पातळीवरच इंग्रजीचे महत्व कमी करणारी आंदोलने आत्मघातकी असून त्यात सरकारने कचखाऊ भूमिका घेणे अधिकच घातक आहे.

संसदेत पुन्हा गदारोळ

यूपीएससीच्या ‘सीसॅट परीक्षे’वरून असलेला वाद अजून कायम असून, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…

संबंधित बातम्या