मुंबईतील बिकेसीच्या धर्तीवर कर्नाळा-साई-चिरनेर (केएससी) संकुलाच्या उभारणीसाठी उरण,पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात…
तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी जासई…