scorecardresearch

Dharashiv Guardian Minister pratap sarnaik meeting skipped by BJP MLAs
महायुतीतील मतभेदाचा दुसरा अंक; पालकमंत्र्यांच्या बैठकीस भाजप आमदारांची दांडी

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दांडी मारली.

Shri Tuljabhavani Temple
तुळजाभवानी तीर्थक्षेत्रविकास आराखड्यात पाषाणाची वास्तुशैली, महाद्वारातून कळसाबरोबरच देवी-शिवरायांच्या भव्य शिल्पाचे दर्शन

तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून मंदिर कळसाबरोबरच छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असतानाचे तुळजाभवानी मातेचे १०८ फूट उंचीच्या भव्य शिल्पाचेही दर्शन भाविकांना…

Dharashiv, person arrested, Mumbai , Tuljapur ,
धाराशिव : तुळजापूर ड्रग्जविक्री प्रकरणी मुंबईतून आणखी एकाला अटक

तुळजापूर येथील ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांनी मुंबईतून आणखी एकाला अटक केली आहे. संतोष खोत असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात…

manoj jarange patil criticize state government dharashiv district
म्हणे आता सरकारच आंदोलन करणार, जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर टीका

वाह रे सरकारी आंदोलन अन वाह रे तुमचं बेगडी सरकार असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यसरकारवर प्रखर शब्दात टीकाही केली.

update Preservation conservation Shri Tuljabhavani temple Tuljapur Development works
श्रीतुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धन, पुरातत्वकडून मंदिराला मिळतेय गतवैभव, भाविकांसह तुळजापूरकरांना अपेक्षित विकासकामे

मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Tuljabhavani Mandir , Tuljabhavani Mandir Sansthan land, solar project, investment ,
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीवर साडेतेराशे कोटींच्या गुंतवणुकीतून ३०० मेगावॅटचा सोलर प्रकल्प

धाराशिव जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे धाराशिव सोलार प्रकल्पासाठी राज्यात सर्वात अनुकूल जिल्हा आहे.

झेंड्यावरुन उस्मानाबादेत ‘राडा’, दोनशेहून अधिक लोकांवर गुन्हे

झेंड्याच्या कारणावरून शहरातील जुनी गल्ली भागातील दोन गटात गुरूवारी रात्री अचानक वाद झाला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने मोठा तणाव…

फासाच्या दोरीची होळी करून आत्महत्या रोखण्याची शपथ

सामाजिक, आíथक, मानसिक बदलामुळेच महाराष्ट्रात दर ४६व्या मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शासकीय पॅकेज देण्याने आत्महत्या थांबणार नाहीत, तर…

उस्मानाबादेतील भयपर्व

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…

‘निवडणूक आयोगाची परवानगी, दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक’

गारपीटग्रस्त शेतक-यांना भरीव व ठोस मदत देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. दोन दिवसांत मंत्रिमंडळाची तातडीची बठक बोलावून मदतीसंदर्भात निर्णय…

चितळे समितीच्या अहवालानंतर सिंचन घोटाळ्याचा दुसरा अंक सुरू करू – पांढरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर सिंचन घोटाळ्याचा पुढचा अंक जनतेसमोर मांडला जाईल. केवळ अधिकाऱ्यांवर…

संबंधित बातम्या