Page 7 of वाचक-लेखक News
गरीब माणूस आपोआप गबाळा बनतो का? माझे तसेच झाले असावे. बरेच दिवस मी स्वत:ला उंट समजत होतो. जगात माझे कुणीच…

चिंतन, ए चिंतन. हे दप्तर का असं टाकलंय इथे. किती वेळा सांगितले की दप्तर जागेवर ठेवत जा. डबा काढून धुवायला…

कोकणातल्या तरुणाने उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई-ठाण्याकडे जायचे हे ठरून गेलेले होते. आजही जवळपास तीच अवस्था आहे.
अल्पवयीन मुलांसंबंधी आलेल्या तीन बातम्या कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन हादरवणाऱ्या तर आहेतच; परंतु भावी पिढीच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणाऱ्या आहेत.
साधारण ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझा मुलगा मंदार त्या वेळी माँटेसरी वर्गात होता. दुपारचे साधारण ११-११॥ वाजले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आकाशवाणीवरील ‘मनकी बात’चे मासिक प्रसारण ऐकून मला आकाशवाणीशी जुळलेले माझे नाते आठवले.
टीव्ही मालिका- नाटकं- सिनेमे यात अतिरंजित आणि हास्यास्पद पद्धतीने दाखवलेला सासू-सुनेमधला विसंवाद आपल्या खऱ्या आयुष्यात जवळजवळ प्रत्येक घरात वेगवेगळ्या रूपात…
आसाममध्ये नुकतेच बोडो दहशतवाद्यांनी आदिवासी जमातीवर हल्ला करून ७८ जणांना ठार केले. या घटनेमुळे आसामातील आदिवासींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…
महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारून तेथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शंभर कोटी…
मी मुख्यमंत्री झालो तर.. खरं तर हा मुद्दाच नाही कारण मीच मुख्यमंत्री होणार आहे. मी निवडणूक हरलो तरी मागच्या दरवाजांनी…
‘‘आरं, आरं, ए गंपुनाना, कुटं चाललास गचकं खात-’’ ‘‘अगं काकी, गचकं कसलं घेऊन बसलीस, रस्त्यानं असंच चालतात माणसं.’’ ‘‘रस्ता असतो…
‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आली संक्रांत. तिळगूळ म्हणजे तीळ आणि गूळ यांचे मिश्रण. थंडीच्या दिवसांत स्निग्धपणासाठी तीळ…