रामनगर येथील लीजधारकांसाठी मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर होणार आहे.
वर्धा येथे येताच किरीट सोमय्या थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी रोहिग्यांना दिलेल्या दाखल्याचा प्रश्न उपस्थित केला.
शेतकरी कर्जमाफीसह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आर्वी येथे शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या…