scorecardresearch

Against water shortage in the city mla dr balaji kinikar Aggressive ambarnath
सत्ताधारी आमदारांचाच पाण्यासाठी ठिय्या ; शहरातील पाणी टंचाई विरुद्ध आमदार डॉ. बालाजी किणीकर आक्रमक

सत्ताधारी आमदारांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याने जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

water tankers to residents of Kandivali despite heavy rainfall mumbai
मुंबई : तलाव भरले, पाणीकपात रद्द झाली तरी देखील कांदिवलीकर टँकरवरच अवलंबून

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरमा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर…

Approval Surewada Upsa Irrigation Project bhandara gondiya eknath shinde
सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी ; भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

गेल्या तीन वर्षांपासून मंजुरी न मिळाल्याने प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू होते.

hetwane water pipeline repair wait water two days kharghar cidco
जलवाहिनी दुरुस्त मात्र आणखी दोन दिवस पाण्याची प्रतीक्षा

मागील तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण – पनवेल मधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

dr rajendrasingh devendra fadanvis
वर्धा : “देवेंद्र फडणवीस पाण्याचा गांभीर्याने विचार करणारा एकमेव नेता”; जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार

पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबविण्यात मनापासून प्रयत्न करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस होय, अशा शब्दात जलपुरुष डॉ.…

kolhapur water problem
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सुटेना; दूधगंगा पाणी योजनेवरून राजकीय वाद सुरूच

नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले तरी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आणि त्याच्या राजकीय प्रवाहाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

muncipal carporation election candidates Police show cause notice navi mumbai
जास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देणार; पिण्याच्या पाण्याची बचत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न

नवी मुंबई महापालिकेच्या एसटीपी केंद्रातून जवळजवळ दररोज एकशे पंच्याऐंशी ते जास्तीत जास्त दोनशे वीस एमएलडी प्रक्रियायुक्त शुध्द पाणी तयार केले…

health of citizens Water treatment center has become a haven for alcoholics varathi village bhandara
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

irai dam
९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात

राज्याच्या सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात राज्य पाणीदार झाले आहे.

due to heavy rain West Vidarbha's water worries resolved amravati
दमदार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भाची पाण्याची चिंता मिटली

अमरावती विभागात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची ३११ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता सुमारे ३ हजार १०८ दलघमी…

संबंधित बातम्या