तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्यामुळे तलावातील मासे मृत झाले असून तलावातील…
पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला नागरिकांचा विरोध असल्याने, प्रशासनासमोर उर्वरित मीटर बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जलवाहिनी फुटल्यानंतर पाणीपुरवठा बंद पडल्यासंदर्भात लोकांना तात्काळ अवगत करणे आवश्यक असताना तब्बल १६ तास उलटल्यावर महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा बंद झाल्याबद्दल…