
“आपली टिंगलटवळी करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिला आहे.
“आपली टिंगलटवळी करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
या विधानानंतर द्रमुक खासदार सेंथिलकुमार एस यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
रोहित गोदारा सध्या फरार असून इंटपोलनंही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलं आहे.
Karni Sena Chief Sukhdev Singh Gogamedi Shot Dead : जयपूरच्या श्याम नगर येथील गोगामेडी यांच्या घरी गोळीबाराची घटना घडली आहे.
“उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का?” असा सवालही भाजपानं उपस्थित केला आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत रणनिती आणि लोकसभेच्या संभाव्य जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता होती.
शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते.
“विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, त्यामुळे..”, असंही अजित पवार गटातील आमदारानं म्हटलं आहे.
“मिझोराममध्ये काँग्रेसने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते, पण…”
अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा बैठका घेत निवडणुकीची तयारी करत आहे.
इंडिया आघाडीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होईल का? यावरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.