
करोना काळात रोग प्रतिकारक आयुर्वेदिक उपाय म्हणून हळद सेवन करण्याचे प्रमाण वाढले.
करोना काळात रोग प्रतिकारक आयुर्वेदिक उपाय म्हणून हळद सेवन करण्याचे प्रमाण वाढले.
मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या उज्जेनी परिसरात बिबटय़ाने दहशत माजवली आहे. गेल्या चार दिवसांत या बिबटय़ाने सहा जनावरांचा…
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे, अशी टीका ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’च्या नेत्या…
करोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळानंतर चांगल्याच सावरलेल्या बांधकाम उद्योगाला आता झळाळी येत आहे. आतापर्यंत झालेल्या घरविक्रीच्या पाश्र्वभूमीवर घरांची मागणी आणखी…
तुरुंग’ही वास्तू कुणालाही प्रिय नसते. कुणीही स्वेच्छेने तुरुंगवास पत्करत नाही. मात्र, ज्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नशिबात तुरुंगवास येतो, त्यापैकी काहींच्या आयुष्यात…
उल्हासनगरमधील केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा यांची सात वर्षांपूर्वी कुख्यात गुंड सुरेश पुजारी याच्या हस्तकाने हत्या केली होती.
सेव्हन हिल्स रुग्णालयात आरोग्यवर्धिनी केंद्र पालिकेने सुरू केले आहे. मागील दोन वर्षांत करोनाची बाधा झालेल्या रुग्णांना करोनापश्चात आरोग्याच्या विविध समस्या…
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमधील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याचे काम राज्य…
ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या आहेत.
केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज सोमवारपासून दोन दिवसीय संप पुरकारला असून आज पहिल्या दिवशी…
मनोर-पालघर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर रस्त्याचे मजबुतीकरण झाले असले तरी या रस्त्यावरील हात नदी पुलाजवळ असलेले वळण असुरक्षित असून…