scorecardresearch

अक्षय येझरकर

चौथी मुंबई हे विकासाचे केंद्र ठरेल!;मालमत्ता प्रदर्शनात विश्वास व्यक्त

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमधील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याचे काम राज्य…

प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा ; एसी रेल्वेच्या दरकपातीची प्रतीक्षाच

ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या आहेत.

विदर्भात २५०० कोटींचे बँक व्यवहार ठप्प ; खासगीकरण धोरणाचा विरोध

केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज सोमवारपासून दोन दिवसीय संप पुरकारला असून आज पहिल्या दिवशी…

मनोर-पालघर रस्त्यावर धोकादायक वळण; अपघातांची मालिका सुरूच

मनोर-पालघर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर रस्त्याचे मजबुतीकरण झाले असले तरी या रस्त्यावरील हात नदी पुलाजवळ असलेले वळण असुरक्षित असून…

कासा येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी

कासा गावातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. चारोटी येथील टोलनाका तसेच दापचरी येथील चेकपोस्ट…

सायबर गुन्हेगारीत वाढ ; प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर तक्रारी घेणार

शहरातील सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून त्यामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच समाजमाध्यमांद्वारे लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश आहे.

२६६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई; १६ चालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द

होळीच्या दुसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील अनेक उत्साही तरुणांनी मद्यपान करून मोटार, दुचाकी चालवून वाहतूक नियमांचा भंग केला.

लोकसत्ता विशेष