मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमधील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याचे काम राज्य…
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमधील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याचे काम राज्य…
ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या आहेत.
केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज सोमवारपासून दोन दिवसीय संप पुरकारला असून आज पहिल्या दिवशी…
मनोर-पालघर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर रस्त्याचे मजबुतीकरण झाले असले तरी या रस्त्यावरील हात नदी पुलाजवळ असलेले वळण असुरक्षित असून…
कासा गावातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. चारोटी येथील टोलनाका तसेच दापचरी येथील चेकपोस्ट…
शहरातील सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून त्यामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच समाजमाध्यमांद्वारे लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील अनेक उत्साही तरुणांनी मद्यपान करून मोटार, दुचाकी चालवून वाहतूक नियमांचा भंग केला.