
IPL च्या यंदाच्या हंगामात काही नवे नियम या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत
IPL च्या यंदाच्या हंगामात काही नवे नियम या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत
ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील अनेक विक्रमांचा मानकरी असलेल्या सूर्यकुमारला हे यश एकदिवसीय क्रिकेटमध्ये रूपांतरित करता आलेले नाही.
भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी लाभली आहे.
आता मतमतांतराचा वाद टोकाला पोहोचला असून आकाश चोप्रा आणि वेंकटेश प्रसाद यांच्यातील शाब्दिक सामन्यातून तेच समोर येत आहे. |
बॉयकॉट यांच्यासह अन्य माजी क्रिकेटपटू, क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहते ब्रूकबाबत इतकी चर्चा का करत आहेत, ब्रूकला कोणत्या गोष्टी खास बनवतात याचा…
केवळ भारतात नाही, तर ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला नमवण्यातही भारताला यश आले आहे. भारताने हे वर्चस्व कशा प्रकारे प्रस्थापित केले, याचा…
भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना लिलावातील सर्वांत महागडी खेळाडू ठरली.
रशिया आणि त्यांना युक्रेनवरील हल्ल्यात मदत करणाऱ्या बेलारूसवर युरोप व जगभरात विविध निर्बंध घालण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, रशियन बुद्धिबळ महासंघ…
पाच संघांच्या विक्रीतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तब्बल ४६६९.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘‘मला २ तास १४ मिनिटांचा वेळ गाठणे शक्य होते. मात्र, साधारण २९ किलोमीटर पूर्ण केल्यानंतर माझ्या पायाचे स्नायू आखडले.
आसामविरुद्धच्या त्रिशतकामुळे पृथ्वीने सर्वांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधले आहे. त्याच्यासाठी आता भारतीय संघाची दारे पुन्हा खुली होतात का, हे पाहणे…
भारताच्या यशात वेगवान गोलंदाजांनी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांची विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना…