जिल्हा प्रशासनाचे गेल्या पाच वर्षापासून लक्ष नसल्याचे कल्याण तालुक्यातील शाळा बंद असलेल्या मुलांच्या पालकांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाचे गेल्या पाच वर्षापासून लक्ष नसल्याचे कल्याण तालुक्यातील शाळा बंद असलेल्या मुलांच्या पालकांनी सांगितले.
म्हसोबा चौकात वळण रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने दुचाकी दोन रांगांमध्ये उभ्या असतात.
इमारती मधील रिकाम्या खोल्यांमध्ये बसून मद्याच्या मेजवान्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येऊ लागला आहे.
गेल्या काही दिवसांंपासून महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती असल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना अनेक अडथळ्यांना…
हे पोर्टल कधी बंद तर कधी संथगती असल्याच्या तक्रारी लाभार्थींनी कौशल्य विभागाकडे केल्या आहेत. या विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तरूणांनी…
डोंबिवलीतील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेसमोरील सुतिकागृहाच्या जागेवर १५० रुग्ण शय्येचे कर्करोग रुग्णालय आणि ५० खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव गेल्या…
पालिकेने हा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
वीज प्रकल्प मनोऱ्यांसाठी लागतील तेवढीच झाडे कंंपनीने तोडावीत. अन्य झाडांना हात लावू नये, अशी भूमिका पोई ग्रामस्थांनी घेतली आहे.
रविवारी क्रिकेट विश्वचषक, छट पूजा आणि जलाराम जयंती असे तीन सण आणि उत्सव एकाच दिवशी आले आहेत.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एका १५ वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं आहे.
काँक्रीट रस्ते कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध झाला तर ही कामे प्राधान्याने मार्गी लावणे शक्य होणार आहे,…
खर्चाच्या तुलनेत महसुली उत्पन्न कमी असल्याने पालिकेकडे एक हजार ५२७ कोटी १२ लाखाचे दायित्व निर्माण झाले आहे.