
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं ज्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं ज्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत
कर्नाटक विधानसभा निवडणूक मे महिन्यात अपेक्षित आहे
कामाची गती वाढवणे त्याच बरोबर उत्तरदायित्त्व निश्चित करण्यासाठीच ही पद्धत आणली आहे. केवळ काही सरपंचच या नव्या पद्धतीला विरोध करत…
पोटनिवडणुकीत सत्ताधारी जिंकतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र कसब्यातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे.
महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा प्रश्नच आहे. कारण पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी त्यांची युती होती.
तमिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यातील पोचमपल्लीजवळ २८ वर्षीय लष्करी जवान एम. प्रभू यांच्या हत्येनंतर राज्यात भाजप विरुद्ध सत्ताधारी द्रमुक असा संघर्ष सुरू…
बिहारमध्ये नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची चिन्हे आहेत. संयुक्त जनता दल संसदीय मंडळाचे प्रमुख उपेंद्र कुशवा यांनी पक्षाचा त्याग केला…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच १३ राज्यातील राज्यपालांची नेमणूक आणि बदली केली.
तेलंगणमध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. केवळ त्यांच्या जोरावर देशव्यापी राजकारण अशक्य आहे. पक्ष विस्तारासाठी ते दौरे करत आहेत.
भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा रंगली. मतदारसंघात फलकबाजीही झाली. आता रासने यांच्या समोर काँग्रेसच्या…
एकूणच पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील पराभव म्हणजे सुशिक्षित मतदार नाराज आहेत काय, याचा विचार भाजपने केला पाहिजे.
भाजपने देशातील ६० लोकसभा मतदारसंघ निश्चित करून अभियान राबविण्याचे ठरविले आहे. दहा राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील हे मतदारसंघ असून,…