कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे.
कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे.
राज्यात महावितरणच्या भोंगळ व हलगर्जी कारभारामुळे कळस गाठल्याचे कृषिपंपांच्या आकडेवारीवरून समोर आले.
नागपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत १२ तास वीज पुरवठा दिला, तर अकोला, अमरावती व वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील कृषिपंपांना आठच…
कृषिपंपाचे देयक भरण्याकडे शेतकऱ्यांची उदासीनता व यात वारंवार होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे कृषिपंपाच्या थकबाकी वाढीला ‘ऊर्जा’ मिळत आहे.
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
वाशीम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते गटबाजीतच व्यस्त असल्याने यात्रेसाठी कार्यकर्त्यांची इतर जिल्ह्यातून जुळवाजुळव करण्यात आली होती.
राष्ट्रीय महामार्गावरील अकोला-अकोट दरम्यानच्या ४५ कि.मी.च्या मार्गामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे काही चिन्हे नाहीत. अगोदरच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गत अनेक वर्षांपासून…
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करून त्या विरोधात आपण राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी झाल्याचे उद्योजिकेने सांगितले.
सत्ताधारी भाजप विरोधी पक्षाचा आवाज दाबून दडपशाही करीत असल्याने जनसंवादासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढावी लागली, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार…
शिवसेनेचे जिल्ह्यातील बाळापूरचे एकमेव आमदार नितीन देशमुख यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी होत सुरत गाठले होते. दाेनच दिवसांत शिदेंची…
वाशीम जिल्ह्यातील मेडशी ते पातुरपर्यंतचे अंतर राहुल गांधी वाहनाद्वारे पार करतील. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातूनही एक टप्पा ते वाहनाद्वारे पूर्ण करणार…