
मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे या तक्रारदारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले…
मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे या तक्रारदारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले…
एकीकडे मुंबईमधील खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. तर या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत फटाक्यांमुळे…
नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे यानंतर मीना कांबळी या तीन महत्त्वाच्या महिला नेत्यांनी गेल्या सहा महिन्यांत ठाकरे गटाची साथ सोडली.
दरवर्षी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमय होतात. तसेच जलमय होणाऱ्या सखल भागांमधील रस्त्यांची चाळण होते.
परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या महिलेच्या बाळावर ‘डीएनए’ चाचणीचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
तब्बल १२०० जीवरक्षकांचा पाच लाखांचा विमा उतरवला
सत्तरच्या दशकामध्ये मुंबईमध्ये उत्तम कच्छी बाजा पथकाला सुपारी देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चुरस लागत होती.
विसर्जनासाठी उभारलेला मंडप, शामियाना आणि उपस्थितांची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेन चौपाटी परिसराचा विमा उतरवावा अशी मागणी जोर धरू लागली…
नेमका काय आहे हा प्रो गोविंदा, त्यात कोणाला सहभागी होता येते, त्याचे नियम काय याबाबत घेतलेला हा आढावा.
कुणे एकेकाळी समाजात ऐक्याची बिजे रुजविण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी सार्वजनिक उत्सवांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहर खड्डेमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल सहा हजार कोटी रुपयांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत.
पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या पीओपीच्या वापरावर केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे.