
महिला व बालविकास विभागाने ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला व बालविकास विभागाने ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याच्या, खारघर येथे झालेल्या सोहळ्यात १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर…
मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘शून्य औषध चिठ्ठी योजना’ (झिरो प्रिस्क्रिप्शन) राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे रुग्णांना कोणतेही औषध बाहेरून…
भरती प्रक्रियेचे कामही सुरू असल्यामुळे वॉर रुमच्या कामाला थोडा उशीर झाल्याचे आयुक्त धीरजकुमार म्हणाले.
बालमृत्यंपैकी २४ टक्के बालमृत्यू लवकर प्रसुती व कमी वजनाच्या बाळांचा जन्म तर १२ टक्के बालकांचा मृत्यू हा श्वसनविकारामुळे नोंदविण्यात आला…
आरोग्यमंत्र्यांनी करोनासारखा आजार वाढत असताना तरी यात राजकारण आणायला नको होते असे जुन्या टास्क फोर्समधील एका डॉक्टरांनी सांगितले.
या मशिनच्या माध्यमातून रुग्णांना ८३ हजार डायलिसीस सायकल करता येणार आहेत.
सुमारे २९०० रुग्णांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून या रुग्णांसाठी प्रतिरुग्ण वार्षिक दहा हजार रुपयांपर्यंत औषधांचा खर्च येणार आहे.
त्कालीन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ प्रवीण शिनगरे हे २०१९ साली निवृत्त झाल्यापासून आजपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाला पूर्णवेळ संचालक नेमता आलेला…
गेल्या वर्षभरात राज्यातील विविध महामार्गांवर एकूण ३३,०६९ अपघात झाले असून यात १४,८३३ लोकांचा मृ्त्यू झाला तर २७,२१८ जण जखमी झाले…
जन्मजात कर्णबधीर असलेल्या दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्यात येते.
वैद्यकीय शिक्षण विभागाने तज्ज्ञांची समिती नेमण्याची साधी तसदीही घेतलेली नाही.