
४ सप्टेंबर १९६२ हा दिवस भारताच्या फुटबॉल इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
४ सप्टेंबर १९६२ हा दिवस भारताच्या फुटबॉल इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
राफेल नदाल सोडल्यास अनेक आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत नाहीत, तर काहींना सूर गवसलेला नाही.
मनीषाने सायप्रसच्या इंगोमी येथे युरोपियन क्लब फुटबॉल स्पर्धेत अपोलोन लेडीज एफसीकडून सहभाग नोंदवला.
पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे.
अंतिम सामना झाला तो दोन फारशा प्रकाशझोतात नसलेल्या खेळाडूंमध्ये…
‘‘मला विम्बल्डनसारख्या स्पर्धेत न खेळणे आवडणार नाही, तर कोणत्याही खेळाडूला विम्बल्डनला मुकावे असे वाटणार नाही,’’ हे वक्तव्य पुरुष एकेरीतील सर्वाधिक…
फिना’च्या सदस्यांनी रविवारी (१९ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या ‘लिंगविषयक धोरणा’वर सदस्यांचे रीतसर मतदान घेण्यात आले.
गेल्या काही वर्षांत अनेक मुली कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट खेळण्यात रस घेत आहेत.
नवीन हवाई क्रीडा धोरण काय आहे आणि याचा भारतीय हवाई क्रीडा क्षेत्राला कसा फायदा होणार आहे, याचा घेतलेला आढावा.
१९९७च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषवले होते. या विश्वचषकासाठीच्या संभाव्य संघातील १४ वर्षीय मिताली राजने सर्वाचे लक्ष वेधले…
मी कोणाचे अनुकरण करत नसून नैसर्गिकरीत्याच माझी गोलंदाजीची शैली अॅडम्सप्रमाणे असल्याचे मायाने स्पष्ट केले. ‘
टेनिसमधील प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड क्लबने विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी रशियासह बेलारूसच्या खेळाडूंना खेळण्यास मज्जाव केला