
खरं तर निसर्गातली ‘रंगपंचमी’ डोळ्यांना सुखावत असते. आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ‘रंग’ पालटून लक्ष वेधून घेत असते.
खरं तर निसर्गातली ‘रंगपंचमी’ डोळ्यांना सुखावत असते. आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ‘रंग’ पालटून लक्ष वेधून घेत असते.
रात्री भाताला प्राधान्य दिलं जातं. भातात तसं म्हटलं तर करायचं काहीच नसतं, अर्थात तरीही तो मऊ मोकळा होणं गरजेचं असतं.…
ऋतुमानानुसार सणांचं आणि त्यानिमित्ताने आहाराचं नियोजन केले आहे.
एक वर्ष संपून दुसरं वर्ष पदार्पणाच्या तयारीत राहतं. त्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आपण तयारीला लागतो
दिवाळी म्हटलं की आकाशदिवा हवाच. पूर्वी माळ्यावर आकाशकंदिलाचा सांगाडा जपून ठेवलेला असायचा.
घरात नवरात्र नसलं तरी ती वेगवेगळ्या भूमिकांतून शक्तिदेवतेच्या उत्सवात सहभागी होत असते.
या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो.
घरटय़ातून उडवी खगास ही खटय़ाळ या पद्माताई गोळे यांच्या शब्दांनी ती नटते आणि दिवसाला सुरुवात होते.
भारतीय परंपरेत कुंकू लावण्याची प्रथा ५००० वर्षांपासून चालत आलेली आहे.