
मीरा-भाईंदर आणि वसई विरार शहरातील मागील वर्षभरात झालेल्या ७ मृत्यूंचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
मीरा-भाईंदर आणि वसई विरार शहरातील मागील वर्षभरात झालेल्या ७ मृत्यूंचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचा विक्रम केला आहे.
कायदे चांगले असून उपयोग नसतो तर त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.
पालघर जिल्ह्यत सर्वाधिक लसीकरण होत असल्याचे आकडे जाहीर होत असताना दुसरीकडे अनेक लसवंतांना पुन्हा नव्याने लस प्रमाणपत्र मिळू लागले आहे.
शहरातील करोना परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांचा राज्यपालांनी नुकताच सत्कार केला.
वसई-विरार शहरातील आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे पालिकेला आणि शासनाला लोकोपयोगी प्रकल्पांसाठी, विकासकामांसाठी जागा मिळत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून वसईकरांची मागणी असलेले पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय अखेर मंजूर झाले आहे.
वसई विरार शहरात अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. या घटना वाढणे हा निश्चितच सामाजिक चिंतेचा…
वर्षांतून एकदा बनणाऱ्या फराळाच्या पदार्थासह विविध प्रकारच्या मिठाया आणि चॉकलेट यांच्या सेवनावर ठरवूनही नियंत्रण आणणे कठीण जाते.
वसईचे आमदार हिेतेंद्र ठाकूर यांनी सुर्यभानच्या यशाबद्दल त्याचा सत्कार केला आहे.
पूल दुरुस्तीचे काम पुढे ढकलले ; नागरिकांना दिलासा
मुंबईजवळील मिरारोडमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या काकीकडून अमानुष मारहण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.