ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून तयार करण्यात आलेला पालघर जिल्हा हे महत्त्वाचे स्थानक आहे
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून तयार करण्यात आलेला पालघर जिल्हा हे महत्त्वाचे स्थानक आहे
विरार ते डहाणूदरम्यान रेल्वेगाडय़ांची संख्या वाढवावी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे.
प्रत्येक हॉटेलमधील किमान २५ ते ३० जणांना कमी करण्यात आले.
वसईच्या पश्चिमेला नयनरम्य समुद्रकिनारा आहे. त्यामुळे तेथे अनेक रिसॉर्ट्स आहेत.
उमेश नाईक हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत.
माझ्या आईचे माहेर ठाण्याला होते. तेव्हा सुट्टीत तिथे जाण्याचा योग येत असे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ा प्रथम चर्चगेटपासून विरापर्यंत धावत होत्या.
वसईच्या अंबाडी येथे राहणाऱ्या या २० वर्षीय तरुणीचे तिच्याच महाविद्यालयातील एका तरुणाशी प्रेमसंबध होते.
वसई-विरार महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणुक २०१५ मध्ये झाली.
नालासोपाऱ्यात राहणारी मोनिका महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरी करत होती.
२०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले.
सुविधांसाठी झगडणाऱ्या तेथील विद्यर्थ्यांना आधुनिक ई-लर्निगचे शिक्षण दूरचीच गोष्ट.