महात्मा फुले नेहमीच जलसाकारांचे प्रेरणास्थान राहिले आहेत.
वहिदा रेहमानच्या काळाच्या तुलनेत आज तंत्रदृष्टय़ा, आशयदृष्टय़ा सिनेमा खूप बदलला आहे.
बाहेर जेवायला गेल्यावर तर मसाला पापडाशिवाय अनेकांचं जेवण सुरूच होत नाही.
या वर्षी भारतीय भाषा, त्यांमधले साहित्य व्यवहार, या भाषांपुढचे प्रश्न हा लिटफेस्टचा मुख्य विषय होता.
ताटात तळण वाढल्याबरोबर उचलून पटकन तोंडात टाकलं गेलं नाही असं होतंच नाही.
उत्तर भारतात कमालीचा लोकप्रिय असलेला पराठा आपल्या दृष्टीने मात्र वेळेला उपयोगी पडणारा
लग्नात पंगत असावी की बुफे पद्धतीचं जेवण असावं यावर तर सरळसरळ दोन गट पडलेले असतात.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महाभारताने आपल्याला साथ दिलेली असते.