भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रेची फारशी दखल का घेतली गेली नसेल, हे सहज समजू शकते.…
भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रेची फारशी दखल का घेतली गेली नसेल, हे सहज समजू शकते.…
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या मार्गावर राजस्थानमधील बांसवाडा येथील मेळाव्यात दिलेले रोजगाराचे आश्वासने,…
एका आठवड्यात एक कोटी साठ लाख प्रेक्षक त्या व्हीडिओला मिळाले… पण म्हणून भारताचा प्रवास खरोखरच हुकूमशाहीकडे सुरू आहे, असे मानायचे…
हमीदराला कायदेशीर दर्जा द्या ही मागणी आता हेकट किंवा स्वप्नाळू अजिबात राहिली नसून ती एक वास्तव मागणी आहे… टीकाकार मात्र…
यापैकी चार अटी पूर्णही झालेल्या दिसतात, पण दोन बाकी आहेत… हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरल्यास किमान, लोकांच्या खऱ्या प्रश्नांना स्थान…
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेने आपले लक्ष प्रामुख्याने सामाजिक-आर्थिक शिडीवरील शेवटच्या व्यक्तीवर केंद्रित केले आहे.
भाजपला कोणी अडवूच शकत नाही, असे वातावरण असूनसुद्धा हे कसे शक्य आहे? त्यासाठी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला कोणती रणनीती आखावी…
केवळ सभा आणि पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा या यात्रेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याची नियोजित मोहीम अधिक चांगली आहे
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा- अर्थात ईव्हीएमचा- वाद पुन्हा उद्भवला आहे. या वादविवादात नवीन काहीच नाही.
निवडणूक लढवण्यासाठी पैशाची ताकद आवश्यक असतेच, पण तेवढेच पुरसे नसते हेच तेलंगणाने दाखवून दिले आहे.
क्रिकेट सामन्यातील अखेरच्या काही षटकांच्या वेळी असते, तशी उत्कंठा सध्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दिसते.
राज्यात सामाजिक बदलांचा रेटा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम विधानसभेतील निवडणुकांच्या निकालांवर निश्चितच होऊ शकतो..