तुरीच्या दराची सध्याची स्थिती काय?
२०१५ मध्ये जगभर दुष्काळ होता. देशांतर्गत तुरीचे उत्पादन अतिशय कमी झाले होते, बाजारपेठेत तुरीला दहा हजारांपेक्षाही अधिक भाव मिळत होता. तूरडाळीची एक किलोची किंमत २५० रुपयांपर्यंत पोहोचली होती. जगात मिळेल तेथून केंद्र सरकार तूरडाळीची आयात करत होते. दुसऱ्या वर्षी सरकारने देशातील शेतकऱ्यांना डाळीचे उत्पादन अधिक घेण्याचे आवाहन करून आपण ती हमीभावाने खरेदी करू असे सांगितले. शेतकऱ्यांनी डाळीचे उत्पादन वाढवले. मात्र, त्यानंतर बाजारपेठेत हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने शेतकऱ्याला तूर विकावी लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा